Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
स्वायत्त महाराष्ट्र अभियान ही काळाची गरज आहे. परप्रांतीयची घुसखोरी थांबवावीच लागणार.
मराठी लोकांच्या हितासाठी वा परप्रांतीय लोंढे रोखण्यासाठी नव महा- राष्ट्र घडविण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे.
स्वायत्त महाराष्ट्र अभियान ही काळाची गरज आहे. परप्रांतीयची घुसखोरी थांबवावीच लागणार. आता पर्यंत मराठी उमेदवारच निवडून जात होते. मग ते सत्ताधारी असोत की विरोधातील... तरीही आजची पाळी का आली? जर सत्ताधारी परप्रांतीयांना मदत करत होते. तर विरोधकांनी त्यांना का रोखले नाही. मराठी लोकांच्या हितासाठी वा परप्रांतीय लोंढे रोखण्यासाठी कोणी ठोस भूमिका घेतली. कोणी सरकारला धारेवर धरले?
म्हणून आता विचार करण्याची वेळ आली आहे. नव महा- राष्ट्र घडविण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची.
https://youtube.com/shorts/t6JAUfpdoJ8?feature=shared
रिपोर्टर